- English
- मराठी
तालुक्यातील तुळजापूर, जिल्हा, धाराशिव (उस्मानाबाद), महाराष्ट्र
श्री क्षेत्र शक्तीपीठ तुळजापूर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातले शहर आहे. येथे तुळजाभवानीचे प्रसिद्ध मंदिर असून ते महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असल्याची हिंदू भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी असते.
महाराष्ट्रतील देवीची साडेतीन पीठे आणि जेजुरीचा कुलस्वामी खंडोबा यांची परिपूर्ण माहिती देणारे मराठीतील संकेतस्थळ www.jejuri.in/devi
डोंगराच्या पश्चिम उतरणीवर हे देवास्थान असल्यामुळे मंदिराकडे जाण्यासाठी ९३ पायऱ्या उतराव्या लागतात. भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी पाय-या उतरल्यानंतर महाद्वार लागते.त्यावरील काही शिल्प हेमाड्पंथी असून तिथे नारद मुनींचे दर्शन घडते. पुढे गेल्यावर कल्लोळ तीर्थ लागते. देवी इथे आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली. तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदकतीर्थे या तिर्थास धावून आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला. यास्तव या तीर्थास ’कल्लोळ तीर्थ’ म्हणतात.
स्नान कल्लोळ तीर्थाठायी।दर्शन घेई देवीचे॥ घेता चरण तीर्थोदय।होय जन्माचे सार्थक॥
या तीर्थापसून समोरच गोमुख तीर्थ लागते. त्यातून अहोरात्र पाण्याचा प्रवाह वाहतो.त्याचप्रमाणे श्रीदत्ताचे हस्तप्रक्षालनाचे ठिकाण आहे.पूढे गेल्यावर अमृतकुंड लागते. त्याच्या अलीकडे गणेश मंदिर आहे.येथे सिद्धीविनायक आहे.नंतर निंबाळकर दरवाजा लागतो.दरवाजा ओलांडून आत गेले असता मातेचा कळस नजरेस पडतो.हा कळस पंचधातूपासून बनविला आहे. चौघडयाच्या पायऱ्या उतरल्यावर मंदिराचा प्रभार लागतो. देवीच्या मंदिराभोवती प्रशस्त आंगण, ओवऱ्या व दगडी तट आहे. मंदिराच्या दर्शनी बाजूला एक होमकुंड आहे व त्यावर शिखर बांधले आहे. देवीचे मुख्य मंदिर एका दरीत वसले आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून आतील मंडप सोळखांबी मंडपाच्या तत्वावर आधारलेला आहे. पश्चिम दिशेला मातेचा गाभारा आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते.
श्री देवी व देवी मंदिरा विषयी माहितीसाठी भेट द्या
महाराष्ट्रतील देवीची साडेतीन पीठे आणि जेजुरीचा कुलस्वामी खंडोबा यांची परिपूर्ण माहिती देणारे मराठीतील संकेतस्थळ www.jejuri.in/devi
डोंगराच्या पश्चिम उतरणीवर हे देवास्थान असल्यामुळे मंदिराकडे जाण्यासाठी ९३ पायऱ्या उतराव्या लागतात. भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी पाय-या उतरल्यानंतर महाद्वार लागते.त्यावरील काही शिल्प हेमाड्पंथी असून तिथे नारद मुनींचे दर्शन घडते. पुढे गेल्यावर कल्लोळ तीर्थ लागते. देवी इथे आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली. तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदकतीर्थे या तिर्थास धावून आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला. यास्तव या तीर्थास ’कल्लोळ तीर्थ’ म्हणतात.
स्नान कल्लोळ तीर्थाठायी।दर्शन घेई देवीचे॥ घेता चरण तीर्थोदय।होय जन्माचे सार्थक॥
या तीर्थापसून समोरच गोमुख तीर्थ लागते. त्यातून अहोरात्र पाण्याचा प्रवाह वाहतो.त्याचप्रमाणे श्रीदत्ताचे हस्तप्रक्षालनाचे ठिकाण आहे.पूढे गेल्यावर अमृतकुंड लागते. त्याच्या अलीकडे गणेश मंदिर आहे.येथे सिद्धीविनायक आहे.नंतर निंबाळकर दरवाजा लागतो.दरवाजा ओलांडून आत गेले असता मातेचा कळस नजरेस पडतो.हा कळस पंचधातूपासून बनविला आहे. चौघडयाच्या पायऱ्या उतरल्यावर मंदिराचा प्रभार लागतो. देवीच्या मंदिराभोवती प्रशस्त आंगण, ओवऱ्या व दगडी तट आहे. मंदिराच्या दर्शनी बाजूला एक होमकुंड आहे व त्यावर शिखर बांधले आहे. देवीचे मुख्य मंदिर एका दरीत वसले आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून आतील मंडप सोळखांबी मंडपाच्या तत्वावर आधारलेला आहे. पश्चिम दिशेला मातेचा गाभारा आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते.
श्री देवी व देवी मंदिरा विषयी माहितीसाठी भेट द्या
shriaadishakti.blogspot.in#tuljabhavani
तालुक्यातील तुळजापूर, जिल्हा, धाराशिव (उस्मानाबाद), महाराष्ट्र
श्री क्षेत्र शक्तीपीठ तुळजापूर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातले शहर आहे. येथे तुळजाभवानीचे प्रसिद्ध मंदिर असून ते महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असल्याची हिंदू भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी असते.
महाराष्ट्रतील देवीची साडेतीन पीठे आणि जेजुरीचा कुलस्वामी खंडोबा यांची परिपूर्ण माहिती देणारे मराठीतील संकेतस्थळ www.jejuri.in/devi
डोंगराच्या पश्चिम उतरणीवर हे देवास्थान असल्यामुळे मंदिराकडे जाण्यासाठी ९३ पायऱ्या उतराव्या लागतात. भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी पाय-या उतरल्यानंतर महाद्वार लागते.त्यावरील काही...
Recent city comments: